प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्दिष्टाने कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु, ही योजना सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील अनेक गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. वर्षानुवर्षे शासनाची उदासीनपणा व नियोजना अभावी योजना हि कुचकामी ठरत आहे हे तितकेच खरे असले तरी तरुणांनी मनावर घेतल व लोकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास कुठलाही प्रश्न मार्गी लागू शकतो याच उदाहरण रोटी, ता. दौंड येथील आमदार , राहुल कुल व यांच्या युवा सहकार्यांनी दाखवून दिल आहे.
Home ताज्या-घडामोडी अखेर प्रतीक्षा संपली..अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचले !